मुंबई: प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्य शासनाने विविध उपक्रम राबविले होते.त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाली भवन उभारण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकार मधील सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी घेतला होता. त्यानुसार सर्व कायदेशीर बाबी पुर्ण झाल्या असतानाही …
Read More »परबीर सिंग यांच्या न्यायालयात जाण्यास राज्य सरकारची मुक सहमती? कायद्यातील तरतूद काय म्हणते...
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्र्यांवर १०० कोटी रूपयांची खंडणी वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यास राज्य सरकारनेच परवानगी देण्यात आली आहे का? अशी चर्चा पोलिस दलात सुरु झाली असून अद्याप परमबीर सिंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का केली नाही …
Read More »राजकियदृष्ट्या काही करता येईना म्हणून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरले परमवीरसिंग यांचे आरोप स्वतःला वाचवण्यासाठी आणि सरकारची बदनामी करण्यासाठी-नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिकार्यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहेत असा आरोप करतानाच फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेली माहिती चूकीच्या पध्दतीने ठेवत महाराष्ट्राची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री …
Read More »पोलिसांतील बदल्या, पदोन्नतीबाबत फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट दूरध्वनी संवादासह सर्व कागदपत्रे केंद्रीय गृहसचिवांना देणार
मुंबईः प्रतिनिधी पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भातील रॅकेटचा २५ ऑगस्ट २०२० रोजीच पर्दाफाश झालेला असतानाही दोषींवर कारवाई न करता हा अहवाल देणार्या अधिकार्यांनाच बाजुला करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत यासंबंधीचा तत्कालिन गुप्तवार्ता प्रमुख, पोलिस महासंचालक आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यातील पत्रव्यवहारच आज उघड करीत महाविकास …
Read More »गृहमंत्री देशमुखांच्या विरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करा सीबीआय चौकशीची मागणी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात आज धाव घेत मुंबई पोलिस आयुक्त पदावरून झालेली बदली रद्द करावी आणि गृहमंत्री देशमुख यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिस …
Read More »राज्यपालांनी अहवाल त्वरीत राष्ट्रपतींकडे पाठवावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, सन्मानाचे धिंडवडे निघाले आहेत. या सर्व घटनांचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींकडे पाठवावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते …
Read More »परमबीरसिंग हे दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे योग्यवेळी सत्य बाहेर येईल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर आणि गृहमंत्र्यांवर अधिकार्यांनी सवाल उपस्थित केले होते त्यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल करत परमबीर सिंग दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे असून ती योग्य वेळी देण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला. भाजपचे मंत्री …
Read More »“मग हे देशमुख कोण?” फडणवीसांचा पवारांना सवाल फडणवीसांच्या प्रश्नावर देशमुखांचा खुलासा
मुंबईः प्रतिनिधी परमबीर सिंग यांच्या आरोपातील तथ्य खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देशमुखांची बाजू मांडत असतानाच मुंबईतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांनीच १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्रकार परिषदेचे केलेले ट्विट रिट्विट करत थेट मग हे कोण असा सवाल पवारांना …
Read More »पवारांची गृहमंत्री देशमुखांना क्लीनचीट पण फडणवीसांच्या ट्विटमुळे अडचण राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपावरून उडालेला राजकिय धुराळा खाली बसविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत अनिल देशमुख हे ३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत कोविड-१९ या विषाणूमुळे रूग्णालयात दाखल होते आणि त्यानंतर ते गृह विलगीकरणात असल्याचे सांगत क्लीनचीट दिली. मात्र विरोधी पक्षनेते …
Read More »कोरोना: गतवर्षीपेक्षा सर्वाधिक संख्या मुंबई आणि राज्यातही ३० हजार ५३५ नवे बाधित, ११ हजार ३१४ बरे झाले तर ९९ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी साधारणत: गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू केल्यानंतर मार्च -एप्रिल २०२० या दोन महिन्यात १५ ते २५ हजाराच्या दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या दैंनदिन आढळून येत होती. मात्र मागील तीन दिवसांमध्ये २५ हजारापार आढळून आलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काल २७ हजार बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर आज त्यात एकदम ३ …
Read More »
Marathi e-Batmya