मुंबई : प्रतिनिधी राज्यात ऑक्टोंबर महिन्यात साधारणत: २१ लाख ४९ हजार ४२० अर्थात दिवसाकाठी ७० हजार चाचण्या झाल्या असून या चाचण्यामागे २ लाख ८२ हजार ८५३ इतके बाधित आढळून आले आहेत. १ ऑक्टोंबर २०२० रोजी राज्यात २ लाख ५९ हजार ००६ इतकी अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या होती. त्यात १ नोंव्हेंबर २०२० …
Read More »मनसे कार्यकर्त्याच्या आत्महत्येमुळे राज ठाकरे जेव्हा व्यथित होतात, तेव्हा… पुन्हा अशी श्रध्दांजली वाहण्याची वेळ येवू देवू नका असे भावनिक आवाहन
मुंबई: प्रतिनिधी नांदेडमधील मनसैनिकाने जात आणि पैशामुळे राजकारण करू शकत नसल्याचे कारण देत आपण सोडून जात असल्याचे सांगत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे व्यथीत झालेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर सगळ्यात मलाच जास्त त्रास होईल असे सांगत जात आणि पैशाच्या …
Read More »जळगांवकडे येताना एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात सर्वजण सुखरूप असल्याची खडसेंची माहिती
जळगांव : प्रतिनिधी भाजपातून नुकतेच राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगांवकडे येताना धरणगांव नजिक गाडीला अपघात झाला. मात्र सर्वजण सुखरूप असल्याची माहिती खडसे यांनीच ट्विटरवरून माहिती दिली. आज जळगांवकडे येताना धरणगांव येथे गाडीला किरकोळ स्वरूपात अपघात झाला. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने आणि ड्रायव्हरच्या प्रसंगावधनाने आम्ही …
Read More »राज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात बॉन्ड म्हणजे शॉन कॉनरी
मुंबई : प्रतिनिधी प्रसिध्द चित्रपट अभिनेते तथा हॉलीवूडपटाच्या जेम्स बॉण्ड या चित्रपटाचे पहिले आणि सर्वाधिक बॉण्ड म्हणून व्यक्तीरेखा साकारलेले शॉन कॉनरी यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. महाराष्ट्रात राजकिय नेता ते चित्रपट रसिक म्हणून परिचित असलेले तथा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शब्दात शॉन …
Read More »नागपूर मॅट कोर्टाच्या आदेशामुळे “गुच्छ” दिलेले अधिकारी झाले हवालदिल दिलेला परत मिळणार का? बदली रद्द झालेल्या अधिकाऱ्यांची विचारणा
मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमध्ये वित्त विभागाने बदल्या करण्यास मनाई करणारा आदेश काढूनही महसूल विभागाने तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणावर केल्या. या बदल्या करताना सदर अधिकाऱ्याचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला की नाही हे पाहताच केल्याने नागपूरच्या मॅटने महसूल विभागाने केलेल्या सर्व बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र या …
Read More »मराठ्यांचा महाविकास आघाडी सरकारविरोधात एल्गार ; या मंत्र्यांनी राजीनामे द्यावे १ नोंव्हेंबरला लालबाग ते ठाणे संघर्ष यात्रा
मुंबई : प्रतिनिधी मराठा क्रांती मोर्चा महामुंबई तर्फे रविवारी दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे . मराठा आरक्षणाबाबत सरकारचा चाललेला गलथान कारभार व त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश व नोकर भरती बाबत होणारे नुकसान यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, अशा परिस्थितीत आता मराठा समाजाला …
Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या सात महिन्यातील कार्यकर्तृत्वाला असाही उजाळा ‘जनसेवक’ विशेषांकाचे प्रकाशन
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या कठीण प्रसंगी कोविड सेंटरला दिलेल्या भेटी तसेच निसर्ग चक्रिवादळाची परिस्थिती असो वा महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे प्रसंग पण प्रत्येक संकटाच्या काळात केवळ स्वस्थ बसून न राहता जनतेमध्ये प्रत्यक्ष फिरून व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम कोविड योध्दे देवेंद्र फडणवीस यांनी ख-या अर्थाने केले. देवेंद्रजी …
Read More »कोरोना : जाणून घ्या कोणत्या शहर-जिल्ह्यात किती बाधित रूग्ण आणि मृत पावले ५ हजार ५४८ नवे बाधित, ७ हजार ३०३ बरे झाले तर ७४ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यात ५ हजार ५४८ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १६ लाख ७८ हजार ४०६ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख २३ हजार ५८५ इतकी कमी झाली आहे. तर ७ हजार ३०३ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १५ लाख १० …
Read More »तसे नसेल तर कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या आमदार कपिल पाटील यांचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यास विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर प्रचंड विरोध झाल्याने अखेर त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला. आता पुन्हा केंद्र सरकारने नव्या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून अशाच पध्दतीचा निर्णय लागू करत दुर्गम भागात रहात असलेल्या आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित …
Read More »राज्य सरकार फेरीवाले, रिक्षाचालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना कधी मदत करणार? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल
पुणे : प्रतिनिधी राज्य सरकार सगळ्या विषयात हात झटकून केंद्र सरकारवर जबाबदारी टाकत आहे. पण राज्यातील फेरीवाले, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक पॅकेज देणार आहे का नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. पुणे शहर भाजपा, लायन्स क्लब इंटरनॅशनल, स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्यावतीने एम. आय.टी. कॉलेज रोड …
Read More »
Marathi e-Batmya