मुंबई : प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यात सर्वाधिक १७ हजार ४३३ रूग्णांचे निदान झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख १ हजार ७०३ वर पोहोचली तर एकूण बाधित रूग्ण ८ लाख २५ हजार ७३९ वर पोहोचली आहे. तसेच १३ हजार ९५९ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ९८ हजार …
Read More »राज्यातील १० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या रजनीश सेठ एसीबी महासंचालक पदी नियुक्ती
मुंबई: प्रतिनिधी पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून यशस्वी यादव यांची विशेष महानिरिक्षक सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा विभागातूनसह पोलिस आयुक्त मुंबई शहर या पदावर करण्यात आली. तर मधुकर पाण्डे यांची वाहतूक विभागाच्या सह आयुक्त पदावरून सागरी व विशेष सुरक्षेच्या विशेष महानिरिक्षक पदावर नियुक्त केली. विशेष सुरक्षा विनयकुमार …
Read More »आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल हे जगातील पहिले उदाहरण- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: प्रतिनिधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे. आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत …
Read More »मानवी हक्क आयोगाच्या आदेशानंतर कफ परेड झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी समिती वनमंत्री संजय राठोड यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील कफ परेड येथील डॉ.आंबेडकर नगरातील अनधिकृत झोपडपट्टी धारक यांच्यासाठी ठोस पुनर्वसन प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधान सचिव (गृहनिर्माण) यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. डॉ. आंबेडकर नगर येथील अनधिकृत झोपड्या कांदळवन कक्ष व वन विभागामार्फत निष्कासित करण्यात आल्या होत्या. सदर कारवाई …
Read More »कोरोना: नोव्हेंबरपर्यंत सरकारी दरानुसारच खाजगी रूग्णालये बीले आकारणार अन्यथा या मेलवर तक्रार करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रीत केलेल्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात काल आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली असल्याचे …
Read More »पहिले राज्य निवडणूक आयुक्त देवराम चौधरी यांचे निधन वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त देवराम नामदेव चौधरी (वय ९२) यांचे नुकतेच (३० ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त सहआयुक्त सुहास चौधरी यांचे ते वडील होत. त्यांच्याचकडे चौधरी मुंबई येथे राहत असत. स्थानिक स्वराज्य …
Read More »गरज प्रत्येक कुटुंबासाठी मानसतज्ञाची मानसोपचार psychiatric तज्ञ सध्या काळे यांचा खास लेख
जगभरातील सध्याची परिस्थिती लक्षात घेतली असता, मानवाची अवस्था अतिशय केविलवाणी दयनीय झालेली दिसून येते. प्रत्येकाच्या मनामध्ये भीती राग चिडचिड निराशा यासारख्या भावनांची रेलचेल चालू आहे. ही अवस्था सर्व स्तरातील, वयोगटातील, भागातील लोकांमध्ये पाहायला मिळते. अशा बिकट परिस्थितीत धैर्य खचून जाताना दिसून येते. विशेषतः मानसिक, भावनिक दृष्ट्या अस्थिर लोकांमध्ये या भावना …
Read More »“मी पुन्हा येणार” गोष्टआवडली कि नाही याचा शोध घेतोय भाजपा नेते एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका
जळगांव : प्रतिनिधी निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत असल्याचा उपरोधिक टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावत मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर …
Read More »तो आदेश रद्द केल्याने आता गावाकडील घराच्या मालमत्तेवर कर्ज मिळणार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता हा आदेश रद्द करण्यात येत असून त्यामुळे ग्रामस्थांना …
Read More »राज्यात चाचण्या वाढविल्या पण मुंबईत मात्र कमीच ४२ टक्के वाढविताना मुंबईत केवळ १४ टक्के चाचण्या-फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना, मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करीत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा …
Read More »
Marathi e-Batmya