Editor

आरबीआयने ५० बेसिस पाँईटसने कपात केल्याचा फायदा की तोटा? कर्ज रक्कम वाढणार की बँकिंग प्रणालीमध्ये फक्त पैशात वाढ होणार

आर्थिक गतीला चालना देण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलत, रिझर्व्ह बँकेने अर्थात आरबीआयने रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५०% केला आहे आणि कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) १०० बेसिस पॉइंट्सने कमी केला आहे. या दुहेरी सुलभीकरणाच्या उपायामुळे टप्प्याटप्प्याने बँकिंग प्रणालीमध्ये २.५ लाख कोटी रुपये येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे बाँड बाजाराला …

Read More »

युएसडी दर २.१५ वरून ३ केल्याने भारतातील दारिद्र्य रेषेखालील संख्येत घट जागतिक बँकेच्या अहवालातून माहिती पुढे

जागतिक बँकेने आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेवर (IPL) महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याच्या घोषणेनंतर गरिबीतील तीव्र जागतिक वाढीची भरपाई करण्यासाठी भारत एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून उदयास आला आहे. बँकेने बीपीएल BPL USD 2.15 प्रतिदिन (२०१७ क्रयशक्ती समता) वरून युएसडी USD ३.०० प्रतिदिन (२०२१ पीपीपी PPP) पर्यंत वाढवले ​​आहे, ज्यामुळे २२६ दशलक्ष लोकांनी अत्यंत गरीब लोकांची …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा टोला, पूर्वीचे स्थगिती सरकार आताचे प्रगती सरकार ! अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं. पूर्वीचे स्थगिती सरकार होते तर महायुतीचे प्रगतीचे आणि समृद्धीचे सरकार आहे, असा टोला शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह अहिल्यानगरमधील श्रीरामपूरच्या शेकडो …

Read More »

उदय सामंत यांचे आश्वासन, जर्मनीतल्या उद्योजकांसाठी एमआयडीसी मध्ये ५०० एकरचा भूखंड जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देऊ

आज जर्मनी येथे पार पडलेल्या “महाराष्ट्र बिजनेस डे” या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. हा कार्यक्रम महाराष्ट्र युरोप बिजनेस फोरम (MSBF) अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली. ही सुरुवात मराठी संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवणारी ठरली. जर्मनीतही मराठी …

Read More »

सुप्रिया सुळे यांची स्पष्टोक्ती, मला आनंदच आहे पण तो त्यांचा प्रश्न महाराष्ट्रात आजही हुंडाबळी होतायेत हे एक समाज म्हणून आपलं अपयश

शरद पवार यांच्या नेतृत्वात सव्वीस वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना झाली, आणि हा २६ वर्षांचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने तसेच देशाने पाहिला आहे. त्यामुळे वर्धापन दिनाबद्दल वेगळं काही बोलण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. संघटना ही नेत्यांमुळे तर चालतेच, पण कार्यकर्ते हा सगळ्यात महत्वाचा घटक आणि त्यातला केंद्रबिंदू असतो. कारण तो रस्त्यावर …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, घोटाळा नाही तर चौकशी का नाही ? भाजपा नेत्यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा राहुलजींनी उचलेले मुद्दे खोडून काढावेत

लोकसभा निवडणुकीत घवघवीत विजय मिळवलेल्या महाविकास आघाडीचा पाच महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव होतो हे अनाकलनीय आहे. रात्रीच्या अंधारात मतांवर दरोडा टाकून भाजपा युती निवडणूक आयोगाच्या मदतीने विजयी झाली आहे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पुराव्यासह खुलासा का करत नाही, असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, महाराष्ट्रात विधान सभेची झालेली निवडणूक ही मॅच फिक्सिंग राज्यातील महाराष्ट्र विरोधी सरकार घालवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यांचे स्वागत

महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती, या निवडणुकीत नेमकी काय झालं याचं सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले आहे. दम असेल तर यावर खुलासा करावा असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नदीजोड आणि जलसंधारणाच्या कामातून पाणी प्रश्नावर मात करु तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेस प्रारंभ

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या धरणासमवेत नदीजोड प्रकल्प, जलसंधारण, जलपूनर्भरण, पाण्याचा पूनर्रवापर व इतर लहान मोठ्या प्रकल्पाची जोड देणे आवश्यक आहे. यादृष्टीने आपण पश्चिमी वाहिनीतील नद्यांचे समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी ५४ टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निश्चय केला आहे. याचबरोबर नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भातील अर्वषणग्रस्त भागात पाणी आणत आहोत. तापी …

Read More »

चंद्रकांत पाटील यांची माहिती, शिष्यवृत्तीची जबाबदारी ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय बैठक

राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्काची परतफेड, निर्वाह भत्ता यांसारख्या योजना प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात नोडल अधिकारी म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी दिली जावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी संदर्भात राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आरबीएलतर्फे विद्यार्थींना सायकल, शालेय साहित्याचे वितरण महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीएलच्या उम्मीद उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आरबीएल बँकेतर्फे उम्मीद या समाजसेवी (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत …

Read More »