Editor

मान्सूनचे आगमन, अतिमुसळधार पाऊस या भागात पडणार दक्षिण कोकण, रत्नागिरी, सोलापूर, मराठवाडा भागात लवकरच

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून अरबी समुद्रात मान्सून दाखविणारा कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे. त्यामुळे पुढील ४-५ दिवसात मुंबई, पुणेसह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. मान्सून हा दक्षिण कोकण, रत्नागिरीमधून तो मध्य महाराष्ट्रातील ,सोलापूर आणि मराठवाडा येथे लवकरच पोहोचणार असून पुढील …

Read More »

केंब्रीज, ऑक्सफर्डपेक्षा जास्त शहाणे आहेत का माहिती नाही पण, राज्यापालांकडे खरे ज्ञान राज्यपालांच्या मदतीला भाजपा नेते

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल केंब्रीज विध्यापिठापेक्षा जास्त शहाणे आहेत कि नाहीत माहित नाही पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ऑक्सफर्ड आणि केंब्रीजचं खरं ज्ञान असल्याचे भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगत शरद पवार यांनी केलेल्या टिपण्णीला प्रतित्तुर देण्याचा प्रयत्न एका प्रसिध्दी पत्रकान्वये केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी काल रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातील …

Read More »

राज्यपालांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्री म्हणाले, परिक्षेपेक्षा शिक्षण महत्वाचे एचएसएनसी समुह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द करण्यावरून निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणात काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या आपलकालीन परिस्थितीत परिक्षा घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे देता येईल हे पाहणे महत्वाचे असल्याचे सांगत परिक्षा रद्दच्या …

Read More »

शैक्षणिक सुविधांचा वापर होणार नसेल तर फि कमी करावी पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या शाळा, महाविद्यालयांना शालेय शिक्षण विभागाचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली आहे. यापार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळा महाविद्यालयांच्या शैक्षणिक सुविधांचा वापर होणार नसेल आणि त्याबाबतचा खर्च फि मधून कमी होणार असेल तर तो खर्च पालकांबरोबरील (EPTA) कार्यकारी समितीत ठराव करून शैक्षणिक फि कमी …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे आदेश, भूमिपुत्रांना रोजगार द्या रोजगार संधीसमवेत त्यांना योग्य प्रशिक्षण ही देण्याचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामासांठी स्थानिकांना रोजगार देऊन कामे बंद पडू देऊ नका. भूमिपुत्रांना रोजगार देतानाच कामांसाठी लागणारे प्रशिक्षण द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक …

Read More »

१० दिवसात २ ऱ्यांदा राज्यात सर्वाधिक मृत्यू आणि रूग्णांची नोंद १४९ मृतकांची आणि ३ हजार २५४ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी जून महिना सुरु होवून आज अवघे १० दिवस पूर्ण होत असतानाच या दिवसांमध्ये तब्बल दोन वेळा सर्वाधिक मृत्यू आणि रूग्ण संख्येची नोंद झाली. मात्र एकाच दिवशी विक्रमी मृतकांची संख्या आणि रूग्णांच्या संख्येची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ असून आज ३ हजार २५४ इतक्या नव्या रूग्णांची तर १४९ जणांचा …

Read More »

परिक्षा रद्द प्रकरणी शरद पवारांकडून मुख्यमंत्र्याचे समर्थन राज्यपाल कोश्यारी यांनाही लगावला टोला

रत्नागिरी (दापोली) : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या जगातील ऑक्सफर्डसह इतर नामांकित विद्यापाठांनी त्यांच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती कदाचित राज्यपाल महोदयांना जास्त असेल असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समर्थन केले. राज्यावर आलेल्या संकटामुळे राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम …

Read More »

चीनने घुसखोरी करुन भारताचा भूभाग बळकावला की नाही याची माहिती द्या चीनला लाल डोळे करुन दाखवण्याची हिच योग्य वेळ : सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी चीनने सीमेवर घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावला असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून येत असून सत्य परिस्थिती काय आहे ? हे मोदी सरकारने जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. चीनने खरेच सीमेवर आगळीक केली असेल तर मोदींनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे चीनला लाल डोळे वटारून दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे प्रदेश काँग्रेस …

Read More »

MissionBeginAgain जीवघेणे ठरत असेल तर पुन्हा लॉकडाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्याच्यादृष्टीने मिशन बिगीन अगेन जाहीर करण्यात आले. मात्र मुंबईसह अनेक ठिकाणी शाररीक अंतर पाळले जात नाही. तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी, प्रवासात योग्य अंतर न राखणे या गोष्टी होताना दिसत आहेत. जर हि शिथीलता जीवघेणी ठरू लागली तर पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार असल्याचा …

Read More »

पावसाळी अधिवेशन दिड महिन्यानंतर, मात्र १ दिवसीय होवू शकते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनला होणार होते. मात्र मुंबईसह राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे अधिवेशन ३ ऑगस्टपासून मुंबईत होणार आहे. हे अधिवेशन किती चालेला याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत पुरवणी मागण्यांसाठी एक दिवसाचे अधिवेशन होवू शकते अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. रायगड …

Read More »