मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यावर आलेल्या कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा गैरअर्थ काढत मंत्रालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी हे नियमानुसार मुख्यालयाला न कळविताच परस्पर गावी जावून बसले आहेत. अशा विना परवानगी गावी गेलेल्यांच्या विरोधात विभागीय चौकशी लावण्याची शिफारस करत मंत्रालयात प्रत्यक्ष राहून काम करणाऱ्यांना पूर्ण महिन्याचे वेतन द्या अन्यथा घरी बसून …
Read More »स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आता उद्योगांचे झोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी राज्यात नविन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आहे. राज्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम करताना उद्योगांचे टापू निर्माण करून त्यांना त्याभागातच सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समृद्धी महामार्गाच्या कामाचा …
Read More »बेरोजगारीचे संकट आलेल्या २० लाख नाभिक समाजाचा प्रश्न मांडणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या काळात राज्यातील नाभिक समाजाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून सुमारे २० लाख लोकांवर बेरोजगारीचे संकट आहे. त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील विविध नाभिक समाजातील संस्थांचे प्रतिनिधी तसेच राज्यातील सलून/वेलनेस उद्योगांतील प्रतिनिधींशी आज त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा …
Read More »कोरोना: ४ दिवसांच्या अंतराने राज्य ९० हजारावर मात्र अॅक्टीव्ह रूग्ण ४५ हजाराच्या जवळ १२० जणांचा मृत्यू तर २२५९ नवे रूग्ण
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८० हजारावर पोहोचल्यानंतर ४ च दिवसात १० हजाराने रूग्णसंख्येत वाढ होत ही संख्या ९० हजार ७८७ वर पोहोचला. मात्र अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४४ हजार ८४९ वर पोहोचली. राज्यात आज पुन्हा १२० रूग्णांच्या मृत्यूची नोंद होत २२५९ नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर १६६३ जण बरे …
Read More »कोरोना इफेक्ट आता ऊर्जा विभागाच्या शासकीय कंपन्यांवर…पैसाच नाही २० हजार कोटींच्या कर्ज उभारणीस शासन हमी: मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व उद्योग आणि वाणिज्यिक उपक्रम बंद आहेत. सर्वसामान्य जनता देखील घरी असल्यामुळे घरगुती वीज ग्राहकांकडून विजेचा जास्त वापर होऊन औद्योगिक ग्राहकांची विजेची मागणी कमी झाली आहे. महाराष्ट्रातील विजेची सरासरी रोजची मागणी २३ हजार मेगावॅटवरुन १६ हजार मेगावॅट इतकी कमी झाली आहे. …
Read More »निसर्गग्रस्त फळबाग-भात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेजची आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे आश्वासन
श्रीवर्धन: प्रतिनिधी मागील दोन-तीन महिन्यापासून राज्यावर कोरोनाचे संकट आलेले आहे. या संकटाचा सामना संपूर्ण राज्य करत असतानाच आता निसर्ग चक्रीवादळाने कोकणावर धावा केला. वादळामुळे येथील फळबागा, भात शेती, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी पुढील ८ ते १० वर्षाचा अंदाज बघून केंद्र आणि राज्य …
Read More »अरविंद बन्सोड हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
पुणे: प्रतिनिधी अरविंद बनसोड याची हत्या झाली असून पोलिसांमार्फत ही आत्महत्या असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. नागपूर, थंडीपवनी येथे अरविंद बनसोड याची हत्या करण्यात आली होती. २७ मे रोजी …
Read More »एसआरएचे मुख्याधिकारी दिपक कपूर यांच्या जागी आता सतीश लोखंडे विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकिय संचालक म्हणून नियुक्ती
मुंबई: प्रतिनिती मागील काही दिवसांपासून मुंबईतील एसआरएचे मुख्याधिकारी दिपक कपूर यांची बदली होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार अखेर आयएएस अधिकारी कपूर यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती राज्याच्या विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली. कपूर यांच्या ठिकाणी म्हाडाच्या आर.आर.बोर्डाचे मुख्याधिकारी सतीश लोखंडे यांची एसआरएचे नवे मुख्याधिकारी …
Read More »सरकारला सर्कस बोलणार्या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतित्तुर
मुंबई: प्रतिनिधी लोकशाही मार्गाने चालणार्या सरकारला सर्कस बोलणार्या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ असल्याचे प्रतित्तुर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिले. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी रिंगमास्टरच्या चाबूकने महाविकास आघाडी सरकार चालवले जात असल्याचे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने सरकारचे …
Read More »कोरोनावर आता युनानी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योग चिकित्सा उपचार पध्दती वापरा केंद्राच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता या आजारावर उपचार करण्यासाठी युनानी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि योग चिकित्साच्या उपचार पध्दतीला राज्य सरकारने मान्यता दिली. यासंदर्भातील एका आदेशही राज्य सरकारने आज रात्रो उशीरा जारी केला. सामान्य प्रतिबंधात्मक उपाय १) वैयक्तिक स्वच्छेतेचे व्यवस्थित पालन करावे. २) वारंवार साबणाने …
Read More »
Marathi e-Batmya