Editor

साठ वर्षात पहिल्यांदाच राज्याच्या गृहमंत्र्यांची फॉरेन्सिक लँबला भेट गुन्हे सिद्ध होण्यास लँबचे कार्य महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद-गृहमंत्री देशमुख

मुंबई: प्रतिनिधी पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लँबला) गेल्या साठ वर्षांत प्रथमच राज्याच्या गृहमंत्र्यांनी भेट दिली असून गुन्हे सिद्ध होण्याच्या संदर्भात या लँबचे काम खूप महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेटीदरम्यान काढले. गृहमंत्र्यांनी काल २६ रोजी या प्रयोगशाळेस भेट देऊन तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा …

Read More »

थर्मल मीटर-पल्स ऑक्सीमीटर तपासणी झाल्यावरच कार्यालयात प्रवेश उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून नवी नियमावली जारी

मुंबई: प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून त्यापासून मंत्रालयातील अनेक विभागाचे कर्मचारी-अधिकारी अपवाद ठरले नाहीत. त्यामुळे या आजाराची वेळीच लागण लक्षात यावी या उद्देशाने मंत्रालयातील आपल्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी अधिकारी-कर्मचाऱ्यांची थर्मल मीटर आणि पल्स ऑक्सीमीटरची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या चाचणीत कर्मचारी-अधिकारी नॉर्मल निघाला …

Read More »

पंतप्रधान मोदीजी, आता सर्वच अभ्याक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मोदींना पत्र

मुंबई: प्रतिनिधी राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित करावे अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात …

Read More »

कोरोना : २ दिवसात विक्रमी घरी गेले तर २४ तासात सर्वाधिक संख्येने वाढले ४८४१ रूग्णांचे निदान, १९२ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी काल ४१६१ आणि आज ३६६१ रूग्ण बरे होवून गेल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ७७ हजाराच्या घरात पोहोचली. मात्र दुसऱ्याबाजूला काल ३८०० रूग्ण तर आज थेट राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४ हजारापार जात ४८४१ इतकी नोंदवली गेली. ही संख्या आतापर्यतची सर्वाधिक संख्या आहे. तर १९२ जणांच्या मृत्यूची संख्या नोंदविली …

Read More »

राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही विक्रमी कोरोनाग्रस्त बरे होवून घरी आज ३६६१ जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २८४४ रुग्ण घरी सोडले. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश …

Read More »

खुशखबर: कोरोनावरील औषधांचा मुबलक साठा लवकरच प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी कोरोना हा आजार बरा होत आहे. सध्या १० लाख लोकांमागे ६० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असल्याचे सांगत मृत्यूदारमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. हि वाढही कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कोरोनावरील रेमडेसिवीर, फ्लीकवीर यासह उपलब्ध असलेली पाच औषधे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून …

Read More »

आशा स्वयंसेविकांना १५ हजारापर्यतचे मानधन मिळू शकते आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आशा स्वयंसेविकांना आतापर्यत फक्त दोन हजारारूपयांपर्यतचे मानधन मिळत होते. आता त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारचे दोन हजार आणि केंद्राचे दोन हजार रूपये असे मिळून त्यांना चार हजार रूपये आणि कामाच्या स्वरूपानुसार त्यांच्या मानधनात वाढ करत प्रती महिना १५ हजार रूपयांचे मानधन त्यांना मिळू शकते …

Read More »

व्यायामशाळा आणि केशकर्तनालये पुढच्या आठवड्यापासून सुरू मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील व्यायामशाळा व केशकर्तनालये (सलून) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असून येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीनंतर शेख यांनी ही माहिती दिली. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत …

Read More »

चीनप्रश्नी, पेट्रोल-डिझेल दरवाढविरोधात काँग्रेसचे आंदोलन मोदी सरकारविरोधात आंदोलनाचे रणशिंग!: बाळासाहेब थोरात

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करुन मारले तरीही मोदी सरकार गप्पच आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे. चीनबाबतचे कुचकामी धोरण व अन्यायी इंधन दरवाढीविरोधात …

Read More »

वैद्यकीय परीक्षांचे नवे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार शासन निर्णय निर्गमित

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते, मात्र विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करावे आणि दरवर्षीप्रमाणे दोन पेपर मध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात …

Read More »