लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या वतीने रविवार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता मिनी थिएटर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. भारतीय इतिहासातील आदर्श राज्यकर्त्या, न्यायप्रिय प्रशासक आणि लोककल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विविध …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, देशातील पहिल्या कचरामुक्त शहराची संकल्पना साकार खासगी गुंतवणुकीतून पहिला प्रकल्प, ·तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया ; २८ टन गॅसची निर्मिती
देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खासगी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन २८ टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भांडेवाडी परिसरात केवा सुस …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो म्हणूनच अवैध धंदे… कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती पाहता देवेंद्र फडणवीसांनी प्रायश्चित घ्यावे; पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात आहेत. हप्ता वसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा सुरु आहे, गांजा विकला जातो, हातभट्ट्या व विषारी दारुने थैमान घातले आहे. या अवैध धंद्यातूनच पुण्यात विषारी दारुने २२ निष्पाप लोकांचे बळी …
Read More »मुंबई डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी मनोज भोयर यांची निवड डिजिटल क्रांतीचे नवे पर्व: मुंबई-ठाण्यातील पत्रकारांच्या बळाला मिळाली संघटनेची नवी धार
डिजिटल युगात वेगाने बदलत असलेल्या पत्रकारितेच्या प्रवासाला एक नवी दिशा आणि बळकटी मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुंबईत एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेली ८७ वर्षे पत्रकारांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या या मातृसंस्थेने आता डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचा विचार करून मुंबई आणि ठाणे विभागासाठी नवीन कार्यकारिणीची …
Read More »आरटीओ कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे मागण्या प्रलंबित, पण सरकारला वेळच नाही, नुकसान मात्र कर्मचाऱ्यांचे आरटीओचे कर्मचारी २ जून पासून आंदोलन करणार, मंत्री आणि मंत्रालयातील प्रशासनाला आऱटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे पहायला वेळच मिळेना
मागील अनेक वर्षापासून आरटीओतील अर्थात मोटार वाहन विभागातील नोकऱ्यांचे सेवा प्रवेश नियमावली तयार करण्याचे आश्वासन सरकारकडून कर्मचाऱ्यांना मिळून साडेचार वर्षे झाली. पण ते नियमच अद्याप तयार झाले नाहीत. सेवा नियम तयार नाहीत म्हणून कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी पदोन्नती अद्याप देण्यात आली नाही. त्याऐवजी सरकारने तात्पुरती पदोन्नती कर्मचाऱ्यांना दिली आहे. परंतु दरवर्षी त्यास …
Read More »डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात दुवा आता काँग्रेसकडून समन्वय समितीचा सिद्धरामय्या यांच्याकडून काँग्रेस हायकंमाडला समन्वय समितीचा प्रस्ताव
डी के शिवकुमार यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या सिद्धरामय्या यांनी, पक्ष आणि सरकार यांच्यात दुवा म्हणून काम करण्यासाठी काँग्रेस हायकमांडला समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. २०१८ मध्ये काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारच्या काळात समन्वय समितीचे अध्यक्ष राहिलेल्या या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने, त्याच मॉडेलचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली …
Read More »आरबीआयचा अहवाल म्हणतो, देशातून बाहेर जाणाऱ्या डॉलरचे प्रमाण जास्त येणाऱ्या डॉलर्सपेक्षा ३०.८ अब्ज डॉलर्सने जास्त जाणारी रक्कम
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थात आरबीआय (RBI) ताज्या आकडेवारीवरून हे दिसून येते की, देशातून बाहेर जाणाऱ्या डॉलर्सबद्दल सरकार आणि मध्यवर्ती बँक इतकी चिंतित का आहेत: २०२५-२६ मध्ये देशातून बाहेर जाणाऱ्या डॉलर्सची एकूण रक्कम देशात येणाऱ्या डॉलर्सपेक्षा ३०.८ अब्ज डॉलर्सने जास्त होती, जी २०२४-२५ च्या तुलनेत सहा पटींहून अधिक वाढ आहे. २०२३-२४ …
Read More »सर्जिओ गोर यांची स्पष्टोक्ती, भारत आमचा विश्वासू सहकारी आणि व्यावसायिक भागीदार एका कार्यक्रमात बोलताना अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मांडले मत
भारत-अमेरिका व्यापार करार पुढील काही आठवड्यांत अंतिम होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करत अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी शुक्रवारी नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यातील संबंधांना २१ व्या शतकातील ‘निर्णायक भागीदारी’ म्हटले. ही भागीदारी तंत्रज्ञान, सामरिक विश्वास आणि आर्थिक सहकार्यावर अधिकाधिक आधारित आहे. आयआयटी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना राजदूत सर्जिओ गोर …
Read More »सीबीएसईने केला वेळापत्रकात बदल, आता पोर्टल १ जूनपासून कार्यान्वित होईल विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन १ जून नंतर
सीबीएसईने (CBSE) इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन करायचे आहे, निकालानंतरच्या वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे. मंडळाने सांगितले की, अर्ज सादर करण्यासाठी नियुक्त केलेले पोर्टल आता १ जून २०२६ पासून कार्यान्वित होईल. प्रसिद्धीपत्रकानुसार, निकालानंतरच्या कार्यवाही पोर्टलचा (Post-Result Activities portal) वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक पारदर्शक आणि त्रुटी-मुक्त प्रक्रिया …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने युपीएससीचे उदाहरण देत, काही शिकण्याचे एनटीएला दिले आदेश युपीएससीची प्रश्नपत्रिका कधी फुटत नाही
नीट-युजी NEET-UG प्रश्नपत्रिका फुटीच्या वादावरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ला (NTA) धारेवर धरले. देखरेख यंत्रणा आणि देखरेख समित्या अस्तित्वात असूनही, इतका मोठा सुरक्षेचा भंग (breach) कसा होऊ शकला, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. युपीएससी UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) ची तुलना करताना सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, देशातील या …
Read More »
Marathi e-Batmya