Tag Archives: supreme court

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी आता सुनावणी घेणे निष्फळ अयोध्या जमिन वाटप खटल्याचा संदर्भ देत खटले बंद कऱण्याचा निर्णय

१९९२ साली बाबरी मस्जिदीचे संरक्षण कऱण्याची हमी देऊनही मस्जिदीचे संरक्षण केले नसल्याने न्यायालयाचा अवमान केल्यासंदर्भातील उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती. या याचिकेवरील सुनावणी घेणे निष्फळ असल्याचे सांगत हा खटला आता बंद करण्यात येत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या संजय किशन कौल आणि अभय एस ओक यांच्या दोन …

Read More »

भरत गोगावले यांचे मोठे विधान, …न्यायालयाचा निकाल येणार नाही सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकांबाबत केले मोठे वक्तव्य

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल अद्यापही न आल्याने राजकीय पेच कायम आहे. सत्तासंघर्षांबाबतच्या याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे लवकर सुनावणी व्हावी, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सुनावणीबाबतची अनिश्चितता कायम असल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया …

Read More »

९ वर्षाच्या लढ्यानंतरही वाचविता आले नाही ट्विन टॉवरला, अखेर जमिनदोस्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्फोटकांनी उडवून दिली इमारत

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या धर्तीवर नोएडा येथे सुपरटेक कंपनीने १०० मीटर उंच आणि २९ मजल्याच्या ट्विन टॉवरची उभारणी केली. मात्र हे टॉवर अनधिकृतपणे उभारण्यात आल्याने ९ वर्षे न्यायालयीन लढा आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊनही दिलासा न मिळाल्याने अखेर या टॉवरला स्फोटके लावत जमिनदोस्त करण्यात आले.  दुपारी अडीच वाजता या इमारतीत …

Read More »

सोलापूरचे सुपुत्र न्यायमुर्ती उदय लळीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ

भारताचे ४९ वे  सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी आज शपथ  घेतली. राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी न्या.लळीत यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकैया नायडू, माजी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेण रिजेजू यांच्यासह केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि …

Read More »

बिल्कीस बानो प्रकरणी अखेर सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला नोटीस दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश

देशभरात गाजलेल्या बिल्कीस बानो प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या ११ आरोपींवर दया दाखवित त्यांची मुदतीपूर्वीच तुरुंगातून सुटका गुजरात सरकारने केली. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनाही गुजरात सरकारने पायदळी तुडवित या आरोपींना दया दाखवित शिक्षा माफ करून तुरुंगातून मुक्तता केली.  यावरून देशभरात एकच खळबळ माजली. या निर्णयाच्या विरोधात …

Read More »

उध्दव ठाकरे – एकनाथ शिंदे वाद आता पाच सदस्यीय घटनापीठासमोर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

अखेर पाचवेळा तारखा पुढे ढकलल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने उध्दव ठाकरे विरूध्द एकनाथ शिंदे प्रकरणाची याचिका पाच सदस्यीय खंडपीठाकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेत परवा यावर घटनापीठासमोर सुनावणी घेण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एन.व्ही.रमणा यांनी देत शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत पुढील सुनावणी घेवू नये असे आदेशही त्यांनी निवडणूक आयोगाला …

Read More »

न्यायालयाची सुनावणी पुढे ढकल्यानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, आपण संघर्ष करू त्यांनी लाज लज्जा सोडली

शिवसेनेतील बंडखोरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली. शिंदे गटाने भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गटाची एकनाथ शिंदे गटाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तर शिवसेना …

Read More »

मुख्य सरन्यायाधीश एन व्ही रमणा म्हणाले, तेव्हाच ही व्यवस्था खऱ्या अर्थाने लोकांची बार असोसिएशनच्या कार्यक्रमात व्यक्त केले मत

फक्त वसाहतवादापासून मुक्ततेसाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नव्हता. तर हा लढा सर्वांच्या सन्मानासाठी तसेच लोकशाहीची स्थापना करण्यासाठी लढण्यात आला होता. लोकाशाहीचा पाया रचण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून झाले. संविधान सभेमध्ये सखोल विचारविनिमय करून आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेल्या भारतीय संविधान संविधानाची निर्मिती झाली. मात्र आपण जेव्हा एकमेकांचा तसेच देशातील विविधतेचा सन्मान करू …

Read More »

उध्दव ठाकरे-एकनाथ शिंदे वादात सर्वोच्च न्यायालयाची पुन्हा तारीख १२ ऑगस्टची सुनावणी आता २२ ऑगस्टला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण रोवल्यामुळे सांसदीय राजकारणात आणि कायद्यातील तरतूंदीबाबत काही नव्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या राजकिय लढाईवर लवकर निकाल लागून कायद्यातील तरतूंदीचा नव्याने अर्थ आणि सासंदीय राजकारणात निर्माण झालेला पेच याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेले असताना …

Read More »

कपिल सिब्बल म्हणाले, न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही पिपल्स ज्युडीसीयल रोलबॅक ऑफ सिव्हील लिबर्टी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत

ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात गेल्या ५० वर्षांपासून वकीली करत असून, त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्ष प्रकरणात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल शिवसेनेच्या वतीने केस लढत आहेत. राज्यातील सत्ता संघर्षानंतर नविन …

Read More »