Editor

भाजपाची अदानी वीज कंपनीसमोर सरकार विरोधात तीव्र निदर्शन आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्वाखाली कार्यालयासमोर आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने राज्य वीज नियामक कायद्यातील कलम ४ चा वापर करून तातडीने राज्यातील सर्व वीज देयकांना स्थगिती देऊन ३०० युनिट पर्यंतची वीज बिलं माफ करावीत अशी मागणी करत अदानी वीज कंपनीच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. आज आमदार अतुल भातखळकर …

Read More »

अनलॉक-२ मध्ये प्रवेश, नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू केल्याने काही प्रमाणात आपण या विषाणूला रोखू शकलो. आता आपण अनलॉक-२ मध्ये प्रवेश केला आहे. तसेच ही परिस्थिती आणखी काही काळ अशीच राहणार असल्याने येत्या नोव्हेंबर पर्यत देशातील ८० कोटी गरीब, गरजू, कामगार असलेल्या नागरिकांना महिन्याला प्रति व्यक्ती मोफत ५ किलो …

Read More »

केंद्राकडूनही ३१ जुलैपर्यंत या नव्या सवलतींसह अनलॉक-२ जाहीर जून्या सवलतींसह नव्या सवलतींचा समावेश

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारपाठोपाठ केंद्रानेही ३१ जुलै पर्यंत अनलॉक-२ जाहीर केला आहे. या काळात खालीलप्रमाणे सवलती देण्यात आलेल्या आहेत. कंटेनमेंटच्या बाहेर- १) शाळा, कॉलेज, कोचिंग, शैक्षणिक संस्था ३१ जुलै पर्यंत बंद राहणार. पण ऑनलाईन-डिस्टन्स पध्दतीने शिक्षणाची प्रक्रिया सुरु राहणार. पण १५ जुलै २०२० पासून प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास राज्य …

Read More »

वेबसीरीज आणि हे मोफत चित्रपट बघणे वेबसाईटवर टाळा सायबर विभागाचे नागरिकांना आवाहन

मुंबई: प्रतिनिधी सध्याच्या काळात बरेच नागरिक इंटरनेटचा वापर मोफतमध्ये ऑनलाईनवर विविध प्रकारचे चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे. सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर करण्याऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे . या मधील सायबर …

Read More »

वीज ग्राहकांना दिलासा: तक्रारी एका दिवसात निकाली काढण्याचे आदेश महाराष्ट्र विद्युत नियामकआयोगाने घेतली दखल

मुंबई : प्रतिनिधी वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहे. महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्राचे नियमन करण्यासाठी विद्युत अधिनियम, २००३ अंतर्गत स्थापन करण्यात आलेला …

Read More »

कोरोना: उपनगर, पुणे आणि औरंगाबादेत वाढ कायम, मात्र २२८५ जणांना घरी सोडले १८१ जणांचा मृत्यू तर ५२५७ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या कालच्याप्रमाणे आजही १२०० मध्ये नियंत्रणात आहे. मात्र उपनगरातील ठाणे शहर व जिल्ह्यात ५८०, नवी मुंबईत २३४, कल्याण डोंबिवलीत ५१३, उल्हासनगर १३७, भिवंडी-निझामपूर १३१, मीरा भांईदर १५०, वसई विरार २८७, रायगड १५३, पनवेल १५८ इतके रूग्ण आढळून आले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत नक्कीच जास्त …

Read More »

missionbeginagain च्या २ ऱ्या टप्प्यात हे आहेत नवे नियम मास्क आणि किमान ६ फुटाचे अंतर बंधनकारक

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूला आणखी मोठ्या प्रमाणावर रोखण्यासाठी missionbeginagain चा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात शासकिय कार्यालयांमध्ये १५ टक्केपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मद्यविक्रीला ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने विक्री करण्याची परवानगी देण्यात आली असून या २ ऱ्या टप्यात खालीलप्रमाणे नियम राहणार …

Read More »

आर्थिक पाठबळ देण्याऐवजी मोदी सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकतय ३० जूनपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा, राज्यातील सर्व तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन!

मुंबई: प्रतिनिधी देश कोरोनाच्या महाभयंकर संकटातून जात असताना गरीब, कामगार, मध्यवर्गीय, छोटे व्यावसायिक यांच्या पाठीशी केंद्र सरकारने भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार देण्याची गरज आहे. राहुलजी गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे ‘न्याय’ योजना राबवून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याची ही वेळ असताना मोदी सरकार मात्र इंधनाची दररोज भाववाढ करुन जनतेच्या खिशावर दरोडा …

Read More »

प्लाझ्मा थेरपीचा शोध कोणी आणि कधी लावला माहित आहे का? १९ व्या शतकात लावला पण कशासाठी

कोरोनावर मात करण्यासाठी आणि बाधितांचे प्राण वाचविण्यासाठी महाराष्ट्रात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये याठिकाणी थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली. यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. ही मोठी उपलब्धता असून आपण मध्यम आणि गंभीर रुग्णांवर जिथे केअर नसलेल्या ठिकाणी प्लाझ्मा मशीन मागवत आहोत. …

Read More »

३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन अर्थात missionbeginagain पण फिरण्यावर बंधने राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनची ६ ची मुदत अर्थात missionbeginagain चा पहिला टप्पा ३० जून रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३० जूननंतरही पुन्हा लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जाहीर केले. याकालावधीत कोरोना विषाणू रोखण्यात सरकारला पुरेसे यश आले नसल्याने यात मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या लॉकडाऊनची मुदत ३१ …

Read More »