Editor

पंतप्रधानांच्या त्या वक्तव्यावर प्रियंका गांधी टीका करत म्हणाल्या, रडणारे नेते… अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली टीका

दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीसाठीच्या मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यातच प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि भाजपाकडून आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडली जात नाही. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी सोनिया गांधी यांनी poor lady असे वक्तव्य केल्यावरून भाजपाने काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तर त्यास काँग्रेसनेही प्रत्तितुर देत भाजपाला मागे रेटण्याचा प्रयत्न केला. आज …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांची ती पोस्ट, कुस्तीत मोहोळ….मॅच आधीच फिक्स महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून आव्हाडांनी पोस्ट करत आणखीनच व्यक्त केला संशय

मागील काही वर्षापासून राज्यात महाराष्ट्र कुस्ती परिषदेकडून राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र केसरीसाठी कुस्ती स्पर्धा घेण्यात येते. मात्र काल रात्री अहिल्यानगर येथे झालेल्या कुस्ती सामन्यात शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत महाराष्ट्र केसरी पदकासाठी कुस्ती झाली. या दोघांच्या लढतीत शिवराज राक्षे यांचा पृथ्वीराज मोहोळ यांचा विजय झाला तर शिवराज राक्षे …

Read More »

आशिष शेलार यांचा राहुल गांधीवर पलटवार, आत्मपराभवाचे प्रदर्शन… संसदेतील राहुल गांधी यांच्या दाव्यावर केली टीका

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत एकदम ७८ लाख मतदार वाढल्याचे सांगत हे मतदार कोठून आले याचे गौडबंगाल असल्याचा दावा केला. त्यावरून भाजपाचे मंत्री तथा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार करत …

Read More »

आदिती तटकरे यांचे आदेश, महिलांसाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारा महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर भर

महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. बाजारपेठ असलेल्या तालुकास्तरावर हे भवन उभारण्यात येणार असून, यामध्ये ‘माविम’च्या जास्तीत जास्त महिला बचतगटांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. मंत्रालय येथील दालनात रोहा येथे गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करणे, तालुकास्तरावर …

Read More »

अजित पवार यांचे यांचे सुतोवाच, कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर एआयचा वापर विचाराधीन कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ग्रामीण आवासच्या १६.८१ लाख घरकुलांना मंजुरी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी १९ लाख ६६ हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत १६ लाख ८१ हजार ५३१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचे व घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री …

Read More »

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी घेतली भेट इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची भारत - ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा

सध्या मुंबई भेटीवर असलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (2 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. राणी एलिझाबेथ द्वितीय व ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात धाकटे सुपुत्र; तसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिन्स एडवर्ड …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, महाराष्ट्राच्या निवडणूकीत एकाच इमारतीत ७ हजार मतदार मेक इन इंडिया चांगली योजना पण अयशस्वी ठरली

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील चर्चेवर आभार प्रदर्शन व्यक्त करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर चौफेल हल्ला चढवला. तसेच निवडणूकीच्या काळात झालेल्या अफरातफरीवरही भाष्य केले. राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूकीत एक धक्कादायक गोष्टी पुढे आली आहे. ती म्हणजे अहमदनगरमधील एका …

Read More »

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर चर्चा कराः संसदेत विरोधकांची मागणी अर्थसंकल्पावरील चर्चेऐवजी महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवर चर्चा करण्याची मागणी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ वरील संसदीय चर्चा आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावासह दोन्ही सभागृहात सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून विरोधकांनी चर्चेची मागणी करत लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळास सुरुवात केली. लोकसभा आणि राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाकुंभ चेंगराचेंगरी दुर्घटनेवर चर्चा करण्याचे …

Read More »

नागरिकांना मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांचे सरकार इतकं का घाबरतय ? एफआरएस तंत्रज्ञानाचा पहिला फटका मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना

राज्याचे आणि सरकार नामक यंत्रणेचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात सध्या जनतेच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाजपाप्रणित महायुतीचे सरकार स्थानापन्न झालेल्या सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर काम होत नसल्याने मंत्रालयाची वाट धरलेल्या नागरिकांना आता त्याच्या पासचे आणि चेहऱ्याचे फेसियल रिडींग द्यावे लागणार असल्याने राज्यातल्या नागरिकांना, पत्रकारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »