पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रध्दास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहे, उर्वरित ठिकाणी लवकरच कामे सुरु होतील,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. नांदेड जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हदगाव येथील गुरुवर्य बापू नगर परिसरातील श्रीकृष्ण देव …
Read More »निर्मला सीतारामण म्हणाल्या, मध्यमवर्गाचा आवाज ऐकाला…रूपया फक्त डॉलर समोरच… नोकरशहांना पटवून देण्यात वेळ लागला
नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशातील १२ लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न कमावणाऱ्या मध्यमवर्गीयांना त्याचे उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणेसह आर्थिक बाबींवर आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, अब्राहम लिंकनचे उदाहरण देत म्हणाल्या …
Read More »जयराम रमेश यांची अर्थसंकल्पावर टीका, मनरेगाकडे दुर्लक्ष अर्थसंकल्पात मनरेगासाठी कमी तरतूद केली म्हणून केली टीका
देशाचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात गेल्यावर्षी प्रमाणे मनरेगाच्या निधीत कोणतीही नियोजित प्रमाणाऐवजी ती कमीच ठेवल्याने काँग्रेसचे प्रसारमाध्यम प्रमुख जयराम रमेश यांनी सरकार आणि अर्थसंकल्पावर टीका केली. यावेळी जयराम रमेश म्हणाले की, या महत्त्वाच्या सुरक्षा जाळ्याकडे “दुर्लक्ष” केल्याने ग्रामीण उपजीविकेबद्दलची सरकारची उदासीनता उघड होते असा आरोपही यावेळी केला. …
Read More »अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींचा नवा दावा, भाजपाच फक्त मध्यमवर्गीयांची काळजी करते विधानसभा निवडणूकीच्या भाजपा प्रचाराच्या शेवटच्या सभेत केली घोषणा
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ तारखेला मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने आयोजित निवडणूक प्रचाराच्या आजच्या शेवटच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत लावली. त्यावेळी आर के पुरम येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १२ लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त असल्याच्या घोषणेची आठवण दिल्लीकरांना करून देत …
Read More »राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन साजरा जगातील चौथ्या क्रमांकाचे तटरक्षक दल भारताचे
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी तटरक्षक दलाच्या विस्तार योजनेचे कौतुक करताना १५१ हून अधिक जहाजे, ७८ विमान आणि ४६ प्रगत रडार स्थानकांसह, भारतीय तटरक्षक दल जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तटरक्षक दल झाले असल्याचे …
Read More »असर च्या अहवालाला राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचे उत्तर राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध
असर अर्थात प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने शाळा सर्वेक्षणाचा (ग्रामीण) अहवाल प्रकाशित केलेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत ‘असर’ अहवालाबाबत काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. संस्थेने २०.४ टक्के विद्यार्थ्यांकडून संगणकाचा वापर होत असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. तथापि, एकूण १,०८,१४४ शाळांचा विचार करता संगणकाचा वापर करण्याचे प्रमाण ७२.९५ …
Read More »नव्या कर प्रणालीमुळे जून्या कर प्रणालीचे काय होणार? जून्या कर प्रणालीला शांततेत मूठमाती की पुन्हा नव्याने वर येणार
नवीन कर प्रणालीबद्दलचा अनुकूल पक्षपात पाहता, मला अंदाज होता की अर्थमंत्री जुनी कर प्रणाली पूर्णपणे रद्द करतील. तथापि, एकाच वेळी असे करण्याऐवजी, त्यांनी ती व्हेंटिलेटरवर ठेवली आहे. आता नवीन कर प्रणाकरली नवीनतम सुधारणांसह कशी कार्य करेल ते समजून घेऊया. नवीन कर प्रणाली केवळ व्यक्तींसाठी उपलब्ध आहे या सामान्य समजुतीच्या विरुद्ध, …
Read More »अर्थसंकल्पातील वित्तीय तूटीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामण काय म्हणाल्या? ४.८ च्या ऐवजी ४.४ टक्के तूट राहण्याचा व्यक्त केला अंदाज
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्पीय भाषण देताना असे संकेत दिले की सरकार आर्थिक वर्ष २६ साठी वित्तीय तूट जीडीपीच्या ४.४ टक्के राखून वित्तीय एकत्रीकरणाच्या मार्गावर चालत राहील, जे आर्थिक वर्ष २५ मध्ये ४.८ टक्के होते. त्यांच्या मागील अर्थसंकल्पीय भाषणात, अर्थमंत्र्यांनी वित्तीय वर्ष २६ पर्यंत वित्तीय तूट जीडीपीच्या ४.५ टक्के …
Read More »अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करूनही शेअर बाजार घसरण होत स्थिर अर्थसंकल्पाचा प्रभाव यंदा शेअर बाजावर नाही
शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्या अर्थसंकल्पीय भाषण सादर केल्यानंतर भारतीय शेअर बाजार स्थिर स्थितीत बंद झाला. सेन्सेक्स ५ अंकांनी वाढून ७७,५०६ वर पोहोचला आणि निफ्टी २६ अंकांनी घसरून २३,४८२ वर पोहोचला. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज ४२३.७६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी १६ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या …
Read More »लिथियम बॅटरीसाठी लागणाऱ्या वस्तूंना सीमाशुल्क माफः ई वाहने स्वस्त अर्थसंकल्पात दिली सीमा शुल्कात सूट
उद्योग तज्ञांच्या मते, लिथियम-आयन बॅटरी, कोबाल्ट पावडरचा भंगार, शिसे आणि जस्तचा कचरा आणि १२ महत्त्वाच्या खनिजांवर सीमाशुल्क सूट दिल्याने भारतात इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होतील. “महत्त्वाच्या खनिजांवर (उदा. कोबाल्ट, शिसे, जस्त इ.), लिथियम-आर्यन बॅटरीचे भंगार आणि ३५ अतिरिक्त भांडवली वस्तूंना सीमाशुल्कातून सूट दिल्याने देशात एक मजबूत ईव्ही परिसंस्था निर्माण होण्यास मदत …
Read More »
Marathi e-Batmya