Editor

तामीळनाडूत भाजपाकडून आंध्र प्रदेशची पुनरावृत्ती ? अभिनेता विजयच्या पक्षाला युतीची ऑफर तामीळनाडूच्या उपमुख्यमंत्री पदाची ऑफर

भाजपाने दक्षिण भारतात प्रवेश करण्यासाठी आंध्र प्रदेश मधील विधानसभा निवडणूकीत तेलगू चित्रपट अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाबरोबर युती केली. तसेच एन चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाबरोबर अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाबरोबर आघाडी केली. या आघाडीक तेलगू देसम पक्षाबरोबर पवन कल्याण यांच्या पक्षालाही चांगला फायदा झाला. भाजपाने त्या बदल्यात पवन कल्याण यांना …

Read More »

केंद्रीय निवडणूक आय़ोगाकडून पाच राज्यातील निवडणूकांच्या तारखा जाहिर सर्व मतदान केंद्रावरीलवर प्रक्षेपण करण्यास निवडणूक आयोग सक्षम

आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद माहिती नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आली. निवडणूक आयोगाने रविवारी सांगितले की, आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत एकूण १७.४ कोटी …

Read More »

अकासा एअरकडूनही इंधनाचा खर्च म्हणून तिकिटावर सरचार्ज प्रसिद्धि पत्रकातून तिकिट दरात वाढ करत असल्याची दिली माहिती

एअर इंडिया आणि इंडिगोनंतर, मध्य पूर्वेतील सध्याच्या संकटाशी संबंधित जेट टर्बाइन इंधनाच्या किमतींमध्ये तीव्र वाढ होत असताना, अकासा एअरने शनिवारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर इंधन अधिभार जाहीर केला. “मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे विमान टर्बाइन इंधनाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. इंधन हे विमान कंपन्यांच्या ऑपरेटिंग खर्चाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने, …

Read More »

अखेर सोनम वांगचुक यांची केंद्र सरकारने केली मुक्तता १७० दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर केली सुटका

केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) १७० दिवसांची अटक रद्द केल्यानंतर, लडाखी कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांची शनिवारी (१४ मार्च २०२६) जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. हवामान कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांची अटक जवळजवळ सहा महिन्यांनंतर रद्द केली. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका, देशविरोधी ताकदीच्या हातातील कठपुतळी आसाममधील निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना केला आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसवर तीव्र हल्ला चढवला आणि मध्यपूर्वेतील युद्धाच्या काळात सरकार नागरिकांवर संघर्षाचा परिणाम कमी करण्यासाठी काम करत असताना, हा जुना पक्ष भारतीयांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या आसाममधील सिलचर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पुढे आरोप केला की काँग्रेस …

Read More »

डॉ. आंबेडकर बीडीडी चाळ संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १६ मार्चला वितरण पुनर्वसन सदनिकांमध्ये निवृत्त पोलिस, त्यांचे वारस व कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांच्या ४२३ सदनिकांचा समावेश

आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या ५ पुनर्वसन इमारतींतील एकूण ८६४ पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरुपात सदनिकांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट येथे सोमवार, १६ मार्च, २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात येणार …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. सौर इनगॉट आणि वेफर उत्पादन संकुल असलेले नागपूर प्रमुख केंद्र वारी एनर्जीच्या १० गिगावॅट एकात्मिक प्रकल्पाचे भूमिपूजन

सौरऊर्जा निर्मितीमध्ये जागतिकस्तरावर महत्त्वाची भूमिका असलेल्या एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन संकुल नागपूर येथे वारी एनर्जिज माध्यमातून उभारण्यात येत आहे. भारतातील सर्वात मोठी १० गिगावॅट क्षमता असलेला हा प्रकल्प सौर क्षेत्रासाठी अधिक स्थिर देशांतर्गत पुरवठा यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सौरऊर्जा निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, धर्म स्वातंत्र्य विधेयकावर सार्वजनिक सुनावणी घ्या संयुक्त संसदीय चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवावे

राज्य सरकारने शुक्रवारी विधानसभेत सादर केलेले धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ दोन्ही सभागृह सदस्यांच्या समितीकडे पुनर्विचारार्थ पाठवण्यात यावे तसेच मुलभूत हक्कावर घाला घालणाऱ्या या विधेयकावर आक्षेप नोंदवण्यासाठी विधेयकावर जाहीर सुनावणी घ्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, आज …

Read More »

१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकाऱाचा पहिल्यांदा प्रश्न मांडला

आधुनिक अर्थव्यवस्थेत ग्राहक हा केंद्रबिंदू मानला जातो. बाजारपेठेत वस्तू आणि सेवा तयार करणारे उत्पादक, व्यापारी, सेवा पुरवठादार यांचे अस्तित्व ग्राहकांमुळेच टिकून असते. त्यामुळे ग्राहकांचे हित, सुरक्षा आणि अधिकार यांचे संरक्षण करणे ही शासन व समाजाची महत्त्वाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी १५ मार्च हा दिवस ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ (World …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल भव्य राष्ट्रध्वज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्कवर भव्य राष्ट्रध्वजाचे लोकार्पण

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. याची सदैव जाण ठेवून नागपुरात उभारण्यात आलेला हा भव्य राष्ट्रध्वज येथील जनतेच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर नागपूर महानगरपालिका आणि लोकमत वृत्तपत्र समूह …

Read More »