आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) च्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत जुहू येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात पूर्णपणे स्वयंचलित अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR कार्यक्रम राबवू नका, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता
महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो वारकरी वारीत सहभागी होत असल्याने ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावे वगळली जाण्याची भीती आहे, याचा विचार करुन पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम आयोजित करू …
Read More »अखेर कर्नाटकात नेतृत्वबदल होणार, नवे मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार? नवी दिल्लीत काँग्रेस हाय कमांडने मुख्यमंत्री एस सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के.शिवकुमार यांच्या उपस्थितीत घेतली बैठक
महिन्यांच्या संघर्षानंतर, नकारांनंतर आणि काळजीपूर्वक रचलेल्या सार्वजनिक सलोख्यानंतर, कर्नाटकात आता सत्तांतर होण्याची शक्यता दिसत आहे. काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बंद दाराआड सांगितले की, त्यांनी बाजूला व्हावे आणि त्यांचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासाठी मार्ग मोकळा करावा. काँग्रेस नेतृत्वासाठी, हा निर्णय एका नेत्याला पुरस्कृत करण्यापेक्षा, राजस्थानसारख्या संकटात रूपांतर होण्यापूर्वी धुमसत …
Read More »तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांचा तडकाफडकी राजीनामा पक्षाच्या बैठकीनंतर तडकाफडकी राजीनामा दिल्याने आर्श्चयाचा धक्का
तृणमूल काँग्रेसच्या बारासात लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी, ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती आणि ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी पक्षातील सर्व संघटनात्मक पदांवरून पायउतार झाल्या. बारासात लोकसभा मतदारसंघातून चार वेळा खासदार राहिलेल्या घोष दस्तीदार यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वाच्या प्रशासकीय बैठकीला हजेरी लावल्यानंतर काही …
Read More »केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर ईडीची धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला पक्ष कार्यकर्त्यांनी प्रवास करत असलेल्या वाहनावरच केला हल्ला
केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्यांच्या मुलीच्या निवासस्थानांवर एका कथित लाचखोरी प्रकरणाच्या संदर्भात टाकण्यात आलेल्या छाप्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, बुधवारी तिरुवनंतपुरम येथे सीपीआय (एम) CPI(M) च्या कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थात ईडी (ED) अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला केला. छापेमारीनंतर परत जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ईडी ED पथकाच्या वाहनाला, ज्यामध्ये महिला …
Read More »आकाश फुंडकर यांचे निर्देश, अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या उपाययोजना करा अवयव प्रत्यारोपित करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा
राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा लागलेल्या कामगारांना पुन्हा पूर्ववत आयुष्य जगता यावे. अपघातग्रस्त कामगारांवर तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांचे तुटलेले हात पुन्हा प्रत्यारोपित करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश कामगार मंत्री अँड आकाश फुंडकर यांनी दिले. या संदर्भातील प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यातील औद्योगिक …
Read More »अमित शाह यांची घोषणा, अनैसर्गिक लोकसंख्या शास्त्रीय बदलाच्या तपासणीसाठी समितीची स्थापना एक्सवरील एक पोस्ट करत दिली माहिती
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी अवैध स्थलांतर आणि इतर अनिर्दिष्ट घटकांमुळे होणाऱ्या ‘अनैसर्गिक लोकसंख्याशास्त्रीय बदला’ची तपासणी करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीच्या स्थापनेची घोषणा केली. त्यांनी या समस्येला भारताचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक संतुलन आणि आदिवासी समाजांच्या संरक्षणास एक मोठे आव्हान म्हटले आहे. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, गेल्या …
Read More »गणेश नाईक यांची माहिती, वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये अलर्ट यंत्रणा मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी, अत्याधुनिक नियंत्रण कक्ष, रेस्क्यू सेंटर, उपचार केंद्रे उभारणार
मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्लट यंत्रणा उभारणे तसेच दोन रेस्क्यू सेंटर व दहा उपचार केंद्रे उभारण्यास राज्य वन्य जीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष तथा वन मंत्री गणेश नाईक यांनी मंजुरी दिली. हा प्रकल्प सुमारे २६० कोटी …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे निर्देश, पेसा क्षेत्रातील कृषी सेवक पदभरती प्रक्रिया गतीने पूर्ण करा कृषी मंत्र्यांचे पद भरती बाबत निर्देश
राज्यातील पेसा क्षेत्रातील कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरून कृषी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करावी असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात पेसा अंतर्गत कृषी सेवक पदभरती, रिक्त जागा भरणे आणि मानधन तत्वावरील कृषी सेवकांच्या नियमितीकरणासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण तोडसाम, कृषी विभागाचे सचिव …
Read More »८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी
महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सुमारे ८९ हजार ७३१ कोटी रुपयांच्या पाच विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे २० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह …
Read More »
Marathi e-Batmya