मंगळवारी रात्री उशिरा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील महाराजपूर येथील २० वर्षीय तनु गुर्जरच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांची एक टीम दोन गोळीबाराच्या आवाजाने आत धावत आली. दुसऱ्या नात्यात असलेली तनु, लग्नाच्या काही दिवसांपूर्वी तिचे वडील महेश (४५) यांनी निवडलेल्या पुरुषाशी लग्न करण्यास नकार दिला होता. पोलिस आत आले तेव्हा त्यांना तनुचा मृतदेह …
Read More »मार्क झुकेरबर्गच्या त्या टिपण्णीवर फेसबुक मेटाने मागितली माफी कोविडनंतर त्यावेळी असलेले सरकार पुन्हा सत्तेत आले नाही पण भारत त्यात अपवाद
मेटा इंडियाने बुधवारी मार्क झुकेरबर्गच्या टिप्पणीबद्दल माफी मागितली की भारतातील विद्यमान सरकार २०२४ च्या निवडणुकीत सत्ता गमावले आणि याला “अनवधानाने चूक” म्हटले. आयटीवरील संसदीय पॅनेलचे प्रमुख असलेले भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी या टिप्पणीवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावले जाईल, असे सांगितल्यानंतर मेटा इंडियाच्या उपाध्यक्षांनी माफी मागितली. “२०२४ च्या निवडणुकीत अनेक विद्यमान …
Read More »चंद्रकांत पाटील यांचा विश्वास, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘अटल’ उपक्रम 'अटल' ऑनलाइन नोंदणी प्रणालीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळ्खण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ‘अटल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन उच्च …
Read More »सुरेश धस यांची टीका, परळीचा नवा पॅटर्न, राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला सांगा परळीत मात्र कराडच्या समर्थकांकडून आजही बाजारपेठा बंद, ठिय्या आंदोलन
राज्यात कधी नव्हे इतका व्हिआयपी खटला वाल्मिक कराड यांच्या निमित्ताने बनला आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात न्याय मागण्यासाठी मराठवाड्यातील सर्व पक्षिय आमदार आणि नेते रस्त्यावर उतरल्यानंतर आता बीड जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती पहायला मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर काल मकोका कायदा लागू केल्यानंतर कालपासून …
Read More »शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन २०२३-२४ च्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे क्रिडा विभागाकडून आवाहन
राज्य शासनाच्या क्रिडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रिडापटुंना व क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रिडा विभागाचा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन २०२३-२०२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन क्रिडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्या-या इच्छुक क्रिडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, देशमुख, राऊतांना ईडी, मग कराडला का नाही? बारामतीत शेतकऱ्यांना धमक्या, हे गंभीर
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्या-ज्या शेतकऱ्यांना धमक्या किंवा त्यांचे फसवणूक झाली असेल तर गंभीर आहे. मी तर त्या शेतकऱ्यांशी स्वतः बोलणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यांनाच भेटणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीड …
Read More »वाल्मिक कराडला एसआयटीची सात दिवसांची पोलिस कोठडी मकोकानंतर आता एसआयटीने न्यायालयात कोठडी मागितली होती
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकऱणी वाल्मिक कराड यांच्यासह आठ जणांवर मकोका खाली गुन्हा दाखल करण्यास काल केज न्यायालयाने अंतिम मान्यता दिली. त्यानंतर आज वाल्मिक कराड आणि इतर अन्य आरोपी यांच्यात फोन वरून झालेल्या संभाषणाच्या आधारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्राथमिक सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अधिकचा …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, मोहन भागवत १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्याचे नाकारतायत राम मंदिरातील मुर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी भारताला खरं स्वातंत्र्य मिळाल्याचे वक्तव्य केले
मागील वर्षी वादग्रस्त बाबरी मस्जिदच्या जागेवर राम मंदिराची उभारणी करण्यात आली. तसेच लोकसभा निवडणूकीच्या काळात रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करताना राष्ट्रीय स्वंयसेवर संघ अर्थात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आता भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले असल्याचे वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समाचार …
Read More »नौदलाच्या ताफ्यात तीन युद्धनौकांचा समावेश; पंतप्रधानांच्या उपस्थित राष्ट्रार्पण भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल
निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) …
Read More »झेप्टोचाही आयपीओ सिंगापूर मधून भारतात परतणार सिंगापूर कंपनीत संस्थेत विलीनीकरणास मंजूरी
झेप्टो, आणखी एक वेगाने वाढणारा जलद वाणिज्य व्यासपीठ, आगामी आयपीओसह भारतीय शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी सज्ज होत आहे. अलिकडच्या काळात झालेल्या या घडामोडींमुळे कंपनीला सिंगापूरहून भारतात परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. झेप्टोची मूळ कंपनी, किरणकार्ट टेक्नॉलॉजीज, यांना अलीकडेच राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) कडून त्यांच्या सिंगापूरस्थित संस्थेत विलीनीकरणासाठी मंजुरी …
Read More »
Marathi e-Batmya